विद्याभारतीकडून माणूस घडविण्यासाठी प्रयत्न : श्रीरामजी आरावकर

ठाणे : माणूस घडविण्यासाठी माणूस जोडणे आवश्यक आहे, हा विचार पुढे नेणे असून विद्याभारतीच्या शैक्षणिक चळवळीतून ते नक्कीच साध्य होईल, असा विश्वास विद्याभारतीचे अखिल भारतीय महामंत्री श्रीरामजी आरावकर यांनी कनेक्ट विथ विद्याभारती उपक्रमाच्या प्रारंभाच्या वेळी व्यक्त केला.