मुलांच्या आधी पालकांवर संस्कार होणे आवश्यक – डॉ. अक्षता सप्रे

रत्नागिरी : मुलांना योग्य वळण लावण्याआधी पालकांवर संस्कार होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. अक्षता सप्रे यांनी संस्कृत भारती आयोजित संस्कृतोत्सव कार्यक्रमात केले.