रत्नागिरी : समाजातील बदललेल्या परिस्थितीत परस्परांमधील विश्वासाचे नाते जपणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि व्याख्याते विजय कुवळेकर यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : समाजातील बदललेल्या परिस्थितीत परस्परांमधील विश्वासाचे नाते जपणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि व्याख्याते विजय कुवळेकर यांनी केले.
लांजा : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येथील शाखेतर्फे येत्या शनिवारी (दि. १७ फेब्रुवारी) एक दिवसाचे कोकणातील पहिले मराठी युवा साहित्य नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
रत्नागिरी : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येत्या १ ते ३ मार्च रोजी शिपोशी (ता. लांजा) येथे होणार आहे. संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.