रत्नागिरी : ओखा ते तिरुवअनंतपुरम आणि परत या मार्गावर कोकण रेल्वेने सोडलेल्या विशेष पार्सल गाडीला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता आणखी एक गाडी सोडण्यात येणार आहे. मुंबई आणि गुजरातला हापूस आंबा पाठविण्यासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : ओखा ते तिरुवअनंतपुरम आणि परत या मार्गावर कोकण रेल्वेने सोडलेल्या विशेष पार्सल गाडीला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता आणखी एक गाडी सोडण्यात येणार आहे. मुंबई आणि गुजरातला हापूस आंबा पाठविण्यासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे.