भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हर घर तिरंगा हे अभियान राबवलं जाणार आहे. त्या निमित्ताने, भारतीय ध्वजसंहिता येथे प्रसिद्ध करत आहोत. तिरंगा फडकवताना या संहितेत दिलेले मुद्दे आवर्जून लक्षात ठेवावेत आणि भारतीय तिरंगा ध्वजाचा मान राखावा.
