एकाहून अधिक भाषा येणे हे भारतीयांचे वैशिष्ट्य – प्रा. अब्दुस सत्तार दळवी

वाशी (नवी मुंबई) : एकाहून अधिक भाषा येणे हे आपल्या भारतीयांचे वैशिष्ट्य आहे. असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी उर्दू भाषा विभागप्रमुख प्रा. अब्दुस सत्तार दळवी यांनी वाशी येथे इक्बाल मुकादम यांच्या धागा या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात केले.