जयवंत दळवींचे साहित्य हीच त्यांची संजीवन समाधी : प्रा. अनिल सामंत

‘चिरंजीव असलेले जयवंत दळवींचे साहित्य कधीही कालबाह्य होणारे नसल्याने त्यांचे साहित्य हीच त्यांची खरी संजीवन समाधी आहे,’ असे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष तथा नामवंत वक्ते प्राचार्य अनिल सामंत यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात बोलताना केले.

माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक २ (आजगावच्या शाळेतील कणबरकर सर)

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू केली आहे. या लेखमालेतील दुसरा लेख आहे सौ. मेघना संजय जोशी यांचा… आजगाव (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलमधील शिक्षक मारुती कणबरकर यांच्याविषयीचा…