आदिशंकराचार्य जयंतीनिमित्त रत्नागिरीत आज व्याख्यान

रत्नागिरी : येथील श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आद्यशंकराचार्य जयंतीनिमित्त आज, रविवारी (१२ मे) व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

आद्य शंकराचार्यांनी वैदिक हिंदू धर्म पुन्हा प्रस्थापित केला – पेंडसे

रत्नागिरी : आद्य शंकराचार्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाने सभा गाजवल्या आणि पुन्हा वैदिक हिंदू धर्म प्रस्थापित केला. हाच खरा शांकर दिग्विजय आहे, असे प्रतिपादन प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी केले.

रत्नागिरीत ‘शांकरदिग्विजय’ विषयावर व्याख्यान

वैशाख शुद्ध पंचमी अर्थात आद्य शंकराचार्य जयंती. हा दिवस रत्नागिरीतील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेत दर वर्षी साजरा केला जातो.