रत्नागिरीच्या दोघा बुद्धिबळपटूंची राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी

रत्नागिरी : रत्नागिरीतील सौरीश कशेळकर आणि आर्यन गोडबोले या दोघा बुद्धिबळपटूंनी राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे.