रत्नागिरी : ब्राह्मण आणि समस्त हिंदूंनीही एकत्र आले पाहिजे. आपली ताकद एकीमध्येच आहे, असे प्रतिपादन दापोलीच्या ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्थेचे संस्थापक, ब्राह्मण हितवर्धिनी सभेचे अध्यक्ष उदय गोविलकर यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : ब्राह्मण आणि समस्त हिंदूंनीही एकत्र आले पाहिजे. आपली ताकद एकीमध्येच आहे, असे प्रतिपादन दापोलीच्या ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्थेचे संस्थापक, ब्राह्मण हितवर्धिनी सभेचे अध्यक्ष उदय गोविलकर यांनी केले.