कणकवली : लोकशाहीमध्ये जनतेला प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक संस्थांची नितांत गरज आहे. अशा प्रकारचे समाजभान ठेवून काणेकर ट्रस्ट उत्कृष्ट काम करत आहे. त्यांनी राज्यस्तरावरही काम करावे, अशी अपेक्षा भारत सरकारच्या संयुक्त सचिव सुषमा तायशेटे यांनी व्यक्त केली.