जयवंत दळवींचे साहित्य हीच त्यांची संजीवन समाधी : प्रा. अनिल सामंत

‘चिरंजीव असलेले जयवंत दळवींचे साहित्य कधीही कालबाह्य होणारे नसल्याने त्यांचे साहित्य हीच त्यांची खरी संजीवन समाधी आहे,’ असे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष तथा नामवंत वक्ते प्राचार्य अनिल सामंत यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात बोलताना केले.

नाथ पै सेवांगणतर्फे जयवंत दळवी जन्मशताब्दीनिमित्ताने चर्चासत्र

मालवण : येथील बॅ. नाथ पै सेवांगण आणि साहित्य अकादमीच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ साहित्यिक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने जयवंत दळवी : व्यक्ती आणि साहित्य या विषयावरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

आरवलीत १४ ऑगस्टला जयवंत दळवी जन्मशताब्दी सांगता सोहळा

शिरोडा (ता. वेंगुर्ले) : श्रेष्ठ साहित्यिक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीचा सांगता सोहळा आरवली (ता. वेंगुर्ले) येथे येत्या १४ ऑगस्ट रोजी होणार आहे.

कोमसाप मालवण शाखेतर्फे ‘भावलेले जयवंत दळवी’ उपक्रम

मालवण : सिद्धहस्त साहित्यिक आणि कोकण सुपुत्र जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने ‘भावलेले जयवंत दळवी’ या साहित्यिक उपक्रमाचे नियोजन केले आहे.

जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षारंभ कार्यक्रम १४ ऑगस्टला

आजगाव (ता. सावंतवाडी) : थोर साहित्यिक कै. जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षारंभाचा कार्यक्रम येत्या १४ ऑगस्ट रोजी आरवली (ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) येथे आयोजित करण्यात आला आहे.