राजापूर : शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे बाळकडू देण्याचे उपक्रम राबविणारे जुवाठी (ता. राजापूर) येथील शिक्षक बी. के. गोंडाळ यांच्या अक्षरमित्र या उपक्रमांची माहिती देण्यासाठी अनेकांनी त्यांना निमंत्रण दिल्याने आपल्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया श्री. गोंडाळ यांनी व्यक्त केली.