ती : तृतीयपंथीयांच्या समस्या आणि समाजाची दृष्टी

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी जालना येथील नाट्यांकूर संस्थेने ती हे नाटक सादर केले.