भारतीय संस्कृतीसमोर जागतिक पातळीवर आव्हाने : अभिजित जोग

चिपळूण : भारतातील कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्कार आणि देशप्रेम यांवर विविध स्तरांवर आव्हाने निर्माण होत आहेत, अशी भीती ज्येष्ठ विचारवंत अभिजित जोग यांनी व्यक्त केली. या संदर्भात समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

चिपळूणमध्ये आज देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळा; पाच पत्रकारांचा होणार गौरव

मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारविजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. विविध श्रेणींमध्ये कोकण विभागातील पाच जणांना यंदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

जीडीपीच्या तीन टक्के खर्च संरक्षण क्षेत्रावर करण्याची गरज : निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत

मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेला रौप्यमहोत्सवी देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान रत्नागिरीत पार पडला.

अरविंद कोकजे यांना देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार

रत्नागिरी : मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे प्रतिष्ठित देवर्षी नारद पत्रकारिता सन्मानाची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, श्रीराम पुरोहित, विजय गावकर आणि संदेश फडकले यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार प्रदान; धीरज वाटेकर यांचाही समावेश

मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे आज समारंभपूर्वक वितरण झाले. पुरस्कारविजेत्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील पत्रकार-लेखक आणि पर्यटन-पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांचाही समावेश आहे.

प्रमोद कोनकर यांना देवर्षि नारद पत्रकार सन्मान

मुंबई : येथील विश्व संवाद केंद्राचा यावर्षीचा देवर्षि नारद पत्रकार सन्मान पुरस्कार रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना जाहीर झाला आहे. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी ही माहिती दिली.