धाराशिवचा उस्मानाबादपर्यंतचा प्रवास कसा आणि कधी झाला?

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील “उस्मानाबाद”चे “धाराशिव” असे नामांतर करण्यास मान्यता दिली आणि पुन्हा एकदा धाराशिव हे नाव चर्चेत आले. मुळात धाराशिवचा उस्मानाबादपर्यंतचा प्रवास कसा आणि कधी झाला, याची माहिती मनोरंजक आहे.