नागपूर येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू आणि अत्यंत विद्वान म्हणून नावलौकिक मिळवलेले प्रा. हरेराम त्रिपाठी यांचे आज (२३ ऑगस्ट २०२५) अपघाती निधन झाले. त्यांच्या पत्नी बदामी त्रिपाठी यांचाही या अपघातात मृत्यू झाला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
नागपूर येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू आणि अत्यंत विद्वान म्हणून नावलौकिक मिळवलेले प्रा. हरेराम त्रिपाठी यांचे आज (२३ ऑगस्ट २०२५) अपघाती निधन झाले. त्यांच्या पत्नी बदामी त्रिपाठी यांचाही या अपघातात मृत्यू झाला.
रत्नागिरी : रत्नागिरीत पार पडलेले तीन दिवसांचे क्षेत्रीय वैदिक संमेलन भारतीय संस्कृतीमधील वेदपठणाची परंपरा पुढे सुरू राहायला उपयुक्त होईल, असा विश्वास रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरिराम त्रिपाठी यांनी काढले.