समाजाच्या नवनिर्मितीसाठी पूरक साहित्यनिर्मिती हवी : अ‍ॅड. सुभाष लांडे

गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : साहित्याची निर्मिती करताना केवळ करमणूक करणारे साहित्य अपेक्षित नसून समाजाच्या नवनिर्मितीसाठी पूरक असलेल्या साहित्याची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा पहिल्या प्रगतिशील साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अ‍ॅड. सुभाष लांडे यांनी व्यक्त केली.

हिंदू-मुस्लिम धर्मांत द्वेष पसरविण्याचा प्रयत्न सुरूच

गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही भारतात हिंदू-मुस्लिम धर्मांमध्ये द्वेष पसरविण्याचा प्रयत्न सुरूच आहे, असा सूर येथील प्रगतिशील साहित्य संमेलनातील परिसंवादात व्यक्त झाला.