जयवंत दळवींचे साहित्य हीच त्यांची संजीवन समाधी : प्रा. अनिल सामंत

‘चिरंजीव असलेले जयवंत दळवींचे साहित्य कधीही कालबाह्य होणारे नसल्याने त्यांचे साहित्य हीच त्यांची खरी संजीवन समाधी आहे,’ असे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष तथा नामवंत वक्ते प्राचार्य अनिल सामंत यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात बोलताना केले.

तळेऱ्यातील सेवाभावी डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याला प्रा. शरद काळे स्मृती पुरस्कार प्रदान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटणच्या शारदीय प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रा. शरद काळे स्मृती पुरस्कार तळेरे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील डॉ. मिलिंद आणि डॉ. ऋचा कुलकर्णी या सेवाभावी डॉक्टर दाम्पत्याला प्रदान करण्यात आला.