मराठ्यांचे पाऊल पडलेला प्रत्येक भाग आज भारतात – प्रा. पंकज घाटे

रत्नागिरी : इतिहासकाळात जेथे जेथे मराठ्यांचे पाऊल पडले, तो प्रत्येक भाग आज भारतात आहे, याचे श्रेय शिवरायांना आहे, असे विचार येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे इतिहास विभागातील प्रा. पंकज घाटे यांनी व्यक्त केले.