महिला बचत गटांचे राज्यातील पहिले विक्री केंद्र रत्नागिरीत

रत्नागिरी : महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीचे राज्यातील पहिले विक्री केंद्र रत्नागिरीत सुरू होत आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज, २८ नोव्हेंबर २०२३ रोजी केले.