रत्नागिरी जिल्ह्यात आज ९८ जणांनी सादर केली नामनिर्देशनपत्रं; महायुतीच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून भरले अर्ज

रत्नागिरी जिल्ह्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला असून, आज (१५ नोव्हेंबर) जिल्ह्यात एकूण ९३ जणांनी सदस्यपदाकरिता, तर पाच जणांनी अध्यक्षपदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केले.

रत्नागिरीत राजकीय घडामोडींना वेग

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने आज नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

विश्व मराठी साहित्य संमेलनात प्रथमच भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, गाथा – उदय सामंत

रत्नागिरी : पुण्यात या महिनाअखेर होणार असलेल्या विश्व मराठी संमेलनात प्रथमच भगवद्गीता, तुकोबांची गाथा आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांवर प्रथमच चर्चा होणार असल्याची माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.