दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात ११० शक्तिकेंद्रांवर मन की बातचे सामूहिक श्रवण

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज झालेल्या आकाशवाणीवरच्या शंभराव्या मन की बात या कार्यक्रमाचे भाजपाच्या ११० शक्तिकेंद्रांवर सामूहिक श्रवण करण्यात आले, अशी माहिती दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

पंतप्रधानांची लतादीदींशी ‘मन की बात’

भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज, ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतीव शोक व्यक्त करून त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात नव्वदाव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी झालेल्या हिंदीतील संवादाचा मराठी अनुवाद आणि हिंदीतील संभाषणासह ‘मन की बात’ त्या कार्यक्रमाची ध्वनिफीत.