महापुरात नुकसान झालेले चिपळूणमधील वस्तुसंग्रहालय पुन्हा उभे; पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले उद्घाटन

लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन आज (११ मे) रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. हे वस्तुसंग्रहालय म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचा अतिशय महत्त्वाचा ठेवा असल्याची भावना डॉ. सामंत यांनी या वेळी व्यक्त केली.

हरवलेली, नष्ट झालेली कागदपत्रे पुन्हा कशी मिळवावीत?

अलीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात महापूर आला. त्यामध्ये घरातील अनेक महत्त्वाची
कागदपत्रे नष्ट झाली. हे एक उदाहरण आहे. पण इतरही वेळी अनेक कारणांनी, अपघाताने, पावसामुळे, वाऱ्याने उडून जाऊन कागदपत्रे नष्ट होतात. वाया जातात. ही कागदपत्रे पुन्हा कशी मिळविता येतील, याबाबतची माहिती.