उद्योजकांनी उलगडला यशापयशाचा प्रवास

रत्नागिरी : उद्योजकांचा खडतर प्रवास उलगडणारा आणि शासन व्यवस्थेकडून नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत, हे सांगणारा यू टॉक कार्यक्रम रत्नागिरीत रंगला.