रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे रूपांतर विस्तृत परिसरात व्हावे, अशी अपेक्षा प्रभारी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे रूपांतर विस्तृत परिसरात व्हावे, अशी अपेक्षा प्रभारी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले.
रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे संस्कृत महोत्सवाच्या निमित्ताने संस्कृत आणि योगविषयक निःशुल्क अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.