रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २६ मे) सायंकाळी करोनाबाधितांमध्ये १४ जणांची वाढ झाली आहे. त्यामुळे करोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या १७५ वर पोहोचली आहे. दरम्यान आज १२ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २६ मे) सायंकाळी करोनाबाधितांमध्ये १४ जणांची वाढ झाली आहे. त्यामुळे करोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या १७५ वर पोहोचली आहे. दरम्यान आज १२ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.