वाढत्या शहरीकरणामुळे शेतकरीच संपन्न व्यक्ती ठरणार : रमेश बैस

दापोली : देशात शहरीकरणाचा जोर वाढत आहे. अशा काळात इतर धनसंपत्तीपेक्षा ज्याच्याकडे शेती आहे, असे शेतकरी संपन्न व्यक्ती म्हणून ओळखल्या जातील, असे प्रतिपादन राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी केले.