रत्नागिरी : कोकणात दहा हजार बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नोंदणी केली आहे. त्यातून राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : कोकणात दहा हजार बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नोंदणी केली आहे. त्यातून राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला.