रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयातर्फे येत्या १ जुलैपासून वाचक वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान दीड महिना चालणार असल्याची माहिती अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयातर्फे येत्या १ जुलैपासून वाचक वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान दीड महिना चालणार असल्याची माहिती अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.