रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले समुद्रात

रत्नागिरी : ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातून राज्यातील सर्वाधिक पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. राज्यातील ५६ समुद्रकिनाऱ्यांवरून १ लाख ८६ हजार ५९६ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक ५४ हजार २७७ पिल्लांचा समावेश आहे.

लांजा-राजापूरमध्ये रविवारपासून साहित्य संस्कृती जागर पदभ्रमण

लांजा : विश्व मराठी परिषद आयोजित साहित्य संस्कृती जागर पदभ्रमण परिक्रमेअंतर्गत पुण्याहून ६० तरुण १६ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत लांजा-राजापूर परिसराचा दौरा करणार आहेत.

बौद्धिक, सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी वाचन आवश्यक : शेखर निकम

चिपळूण : बौद्धिक, सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी वाचन अत्यंत आवश्यक असून चरित्र वाचनातून संघर्षमय व्यक्तिमत्त्वांची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केले.

रत्नागिरीतील अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव : ४-५ मे रोजी कार्यक्रम

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कार्यरत असलेल्या अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव थाटात साजरा होणार असल्याची माहिती कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी दिली.

डेरवण येथे ४ ते २३ एप्रिल जिम्नॅस्टिक्सचे नि:शुल्क उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण

रत्नागिरी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिम्नॅस्टिक या खेळाचे नि:शुल्क क्रीडा प्रशिक्षण शिबिर डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात दि. ४ ते २३ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

बालसाहित्यिक मदन हजेरी यांना गोवंडे पुरस्कार प्रदान

चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचा कै. श्रीकांत गोवंडे बालवाङ्मय पुरस्कार राजापूरचे बालसाहित्यिक मदन हजेरी यांना एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.