कोल्हापूर : सिद्धगिरी कणेरी मठात झालेल्या सात दिवसांच्या मंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण जनजागृतीची व्यापक मोहिमेला चालना मिळेल, असा विश्वास उपक्रमाचे प्रमुख संयोजक समन्वयक विश्वस्त आणि महाराष्ट्र उद्योग आघाडीचे प्रमुख उदय सामंत यांनी व्यक्त केला.