राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या (मुंबई) मदतीकरिता वीररत्न बाजीप्रभू या ऐतिहासिक नाटकाचे चार खेळ रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या (मुंबई) मदतीकरिता वीररत्न बाजीप्रभू या ऐतिहासिक नाटकाचे चार खेळ रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहेत.
मुंबई : येथील श्री महालक्ष्मी कलामंच निर्मित, विद्याधर शिवणकर लिखित “वीररत्न बाजीप्रभू” या ऐतिहासिक नाटकाचा शुभारंभ मुंबईत शनिवारी (दि. २१ जानेवारी) होत आहे.