‘आर्थिक चुका होऊ न देणे ही आमची जबाबदारी’

काहींनी आयुष्यात खूप पैसे कमावले, परंतु म्हातारपणासाठी काहीच शिल्लक राहिली नाही. त्यांना म्हातारपणात मुलांवर, नातेवाईकांवर अवलंबून राहावे लागल्यामुळे अपमानित आयुष्य जगावे लागते. आर्थिक नियोजनातील चुकीमुळे हे घडते. ते टाळण्याची जबाबदारी अर्थार्थनीती संस्था स्वीकारते.

Continue reading