रत्नागिरी : शिक्षण क्षेत्रातदेखील नाट्याचा अंतर्भाव आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुकान्त चक्रदेव यांनी येथे केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : शिक्षण क्षेत्रातदेखील नाट्याचा अंतर्भाव आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुकान्त चक्रदेव यांनी येथे केले.
रत्नागिरी : मुंबईतील विश्व संवाद केंद्रातर्फे आज महाविद्यालयीन व व्यावसायिक तरुण-तरुणी यांच्याकरिता झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात नागरी पत्रकारिता कार्यशाळा झाली.