रत्नागिरी : कोल्हापूर येथील ‘शिविम’ संस्थेचा ‘शिविम संकीर्ण साहित्य’ पुरस्कार लांजा येथील लेखिका डॉ. सौ. विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांनी लिहिलेल्या ‘स्थैर्य’ या पुस्तकाला मिळाला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : कोल्हापूर येथील ‘शिविम’ संस्थेचा ‘शिविम संकीर्ण साहित्य’ पुरस्कार लांजा येथील लेखिका डॉ. सौ. विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांनी लिहिलेल्या ‘स्थैर्य’ या पुस्तकाला मिळाला आहे.
लांजा (जि. रत्नागिरी) : सगळ्या समाजाला सर्वांत जास्त गरज आहे ती माणसांची आणि माणूस कसे व्हावे, हे जाणून घ्यायचे असेल आणि तो संस्कार आपल्यामध्ये रुजवून घ्यायचा असेल, तर पुस्तके वाचण्याला पर्याय नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेचे अध्यक्ष अॅड. विलास कुवळेकर यांनी केले.