रत्नागिरी : अयोध्येत राम मंदिर होणे, ही आपल्या सर्वांची अस्मिता होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ती पूर्ण केली. त्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : अयोध्येत राम मंदिर होणे, ही आपल्या सर्वांची अस्मिता होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ती पूर्ण केली. त्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.