रुग्णवाहिकेला फोन गेल्यावर पाऊण तासात उपचार सुरू व्हायला हवेत : डॉ. उदय सामंत

मुख्यमंत्री डॅशबोर्डच्या धर्तीवर पेपरलेस कार्यप्रणाली राबवण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्याचा, सर्व विभागांची एकत्रित माहिती देणारा डॅशबोर्ड तयार करण्याची सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज बैठकीत केली.