कवितेची राजधानी मालगुंड झालं पुस्तकांचं गाव; थाटात लोकार्पण

कवितेची राजधानी अशी ओळख असलेलं मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) हे आता पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जाणार असून, त्याचा लोकार्पण सोहळा आज (२० एप्रिल २०२५) मोठ्या उत्साहात पार पडला.

गणपतीपुळ्यात महिला बचत गटांना उत्पादनविक्रीसाठी सहा महिन्यांत कायमस्वरूपी स्टॉल; उदय सामंत यांचे आश्वासन

रत्नागिरी तालुक्यातल्या गणपतीपुळे येथे आज (२५ डिसेंबर) विभाग आणि जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.