दुद्दुम्ऽनाम्ऽनाम्… एक स्मरणरंजन !

रत्नागिरीतील श्रीनिवास सरपोतदार यांनी सुमारे ६० वर्षांपूर्वी आपल्या लहानपणी गावी उत्सवात पाहिलेल्या-अनुभवलेल्या नमन-खेळ्यांच्या स्मरणरंजनावर आधारित लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.