केंद्र सरकारने लागू केलेली श्रमसंहिता कामगारहितविरोधी असून, ती रद्द करून पूर्वीचे कामगार कायदे लागू करावेत, अशा मागणीचे निवेदन आज (१२ फेब्रुवारी) रत्नागिरीतील वैद्यकीय प्रतिनिधींनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे दिले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
केंद्र सरकारने लागू केलेली श्रमसंहिता कामगारहितविरोधी असून, ती रद्द करून पूर्वीचे कामगार कायदे लागू करावेत, अशा मागणीचे निवेदन आज (१२ फेब्रुवारी) रत्नागिरीतील वैद्यकीय प्रतिनिधींनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे दिले.