‘कुपोषण कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद अग्रेसर असून, आगामी काळात विविध उपाययोजनांच्या माध्यमातून हे प्रमाण शून्यावर आणून राज्यामध्ये आदर्श निर्माण केला जाईल,’ असं राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितलं.