रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यामुळे साऱ्या जगावर भीतीचे सावट आहे. वेगवेगळ्या देशांतील नागरिकांसोबतच अनेक भारतीय नागरिकही युक्रेनमध्ये अडकले आहेत. दरम्यान, त्या नागरिकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थीही अडकले असल्याची माहिती मिळाली आहे.