रत्नागिरी : ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून चौथ्या सागर महोत्सवातील विविध कार्यक्रम सुरू होणार आहेत. जबाबदार पर्यटन हा मुद्दा लक्षात घेत पथनाट्ये आणि सागरी किल्ल्यांचा वनस्पती, प्राणिजीवनाचा अभ्यास केला जाणार असल्याची माहिती आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी दिली.