आसमंत सागर महोत्सवात यंदा पथनाट्य, किल्ल्यांचा अभ्यास- नंदकुमार पटवर्धन

रत्नागिरी : ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून चौथ्या सागर महोत्सवातील विविध कार्यक्रम सुरू होणार आहेत. जबाबदार पर्यटन हा मुद्दा लक्षात घेत पथनाट्ये आणि सागरी किल्ल्यांचा वनस्पती, प्राणिजीवनाचा अभ्यास केला जाणार असल्याची माहिती आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी दिली.

आसमंत बेनेव्होलेन्स फाउंडेशनतर्फे रत्नागिरीत ४ ऑक्टोबरला प्रिन्सिपल कॉन्क्लेव्ह

रत्नागिरी : येथील आसमंत बेनेव्होलेन्स फाउंडेशनतर्फे येत्या ४ ऑक्टोबरला गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्रिन्सिपल कॉन्क्लेव्हचे आयोजन केले आहे, अशी माहिती आसमंतचे संस्थापक नंदकुमार पटवर्धन यांनी दिली.