रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या गंगेचे अवघ्या तीनच महिन्यांत पुनरागमन झाले आहे. उन्हाळे या तीर्थक्षेत्री १५ मे २०२२ रोजी गंगामाईचे आगमन झाल्याची माहिती संस्थानचे सचिव श्रीकांत घुगरे यांनी दिली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या गंगेचे अवघ्या तीनच महिन्यांत पुनरागमन झाले आहे. उन्हाळे या तीर्थक्षेत्री १५ मे २०२२ रोजी गंगामाईचे आगमन झाल्याची माहिती संस्थानचे सचिव श्रीकांत घुगरे यांनी दिली.
राजापूर : जगात सर्वत्र करोना विषाणूने हाहाकार माजवलेला असताना रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या गंगेचे लॉकडाउनच्या काळात सलग दुसऱ्या वर्षी आगमन झाले आहे. उन्हाळे या तीर्थक्षेत्री २९ एप्रिल २०२१ रोजी रात्री उशिरा गंगामाईचे आगमन झाले. चौदा कुंडांसह काशीकुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी गंगेचा प्रवाह सुरू झाला आहे.