रत्नागिरी : कोकणातील आंबा, काजू, नारळ, चिकू बागायतदारांना आता कृषी दरानेच वीज बिले दिली जाणार आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे यासंदर्भात दिलेल्या प्रेझेंटेशनला यश आल्याची माहिती कोकण बिझिनेस फोरमचे संजय यादवराव यांनी दिली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : कोकणातील आंबा, काजू, नारळ, चिकू बागायतदारांना आता कृषी दरानेच वीज बिले दिली जाणार आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे यासंदर्भात दिलेल्या प्रेझेंटेशनला यश आल्याची माहिती कोकण बिझिनेस फोरमचे संजय यादवराव यांनी दिली.
रत्नागिरी : रत्नागिरीच्या अंबर मंगल कार्यालयात बुधवारी (२७ जानेवारी) तिसरी शाश्वत पर्यटन परिषद होणार आहे. पालकमंत्री, खासदार, आमदार आणि तज्ज्ञ यावेळी उपस्थित राहणार आहेत. कोकणातील पर्यटनवाढीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांनी परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.