पंचवीस वर्षांनंतरच्या विकसित रत्नागिरीकरिता पायाभूत सुविधांची गरज

पंचवीस वर्षांनंतरच्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी विविध पायाभूत सुविधा पूर्ण करण्याची गरज आहे, असा मुद्दा रत्नागिरी २०५० या चर्चासत्रात मांडण्यात आला.