रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या सुरू असून संपूर्ण मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत या महामार्गावर टोल वसूल केला जाणार नाही. राज्य शासनाने उच्च न्यायालयात तसे हमीपत्र दिले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या सुरू असून संपूर्ण मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत या महामार्गावर टोल वसूल केला जाणार नाही. राज्य शासनाने उच्च न्यायालयात तसे हमीपत्र दिले आहे.