रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आगामी पाच वर्षांसाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी पांडुरंग दाभोळकर यांची निवड झाली. संस्थेचे कार्यक्षेत्र आता महाराष्ट्र राज्य असे करण्यात आले आहे.