मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातला ‘२६५ – चिपळूण’ हा राज्यातला पहिला मतदारसंघ बनला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातला ‘२६५ – चिपळूण’ हा राज्यातला पहिला मतदारसंघ बनला आहे.
चिपळूण तालुक्यातलं मौजे टेरव बुद्रुक हे मतदारयादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम १०० टक्के पूर्ण करणारं महाराष्ट्रातलं पहिलं गाव ठरलं आहे.